बुधवार २७ मार्च २०१३

वागळे स्वतःच्या देशभक्तिचा पुरावा देणार का ?


संजय दत्त याच्याकडे अवैध व विनापरवाना शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना बाळासाहेबांनीच दिली होती . एम एन सिंग यानी हा खुलासा काल माध्यमांत केला .बाळासाहेबांनी संजय दत्त याला अभय देऊन चूकच केली होती ...बाळासाहेबांची ती भूमिका चुकिचीच होती .सुनिल द्त्तच्या याचनेला बळी पडून बाळासाहेबांनी संजयला वाचवण्याची घोडचूकच केली होती तेंव्हा पण म्हणून थेट बाळासाहेबांच्या देशभक्ति वर संशय घ्ेण्याआधी वागळे स्वतःच्या देशभक्तिचा पुरावा देणार का ?भ्रष्टाचाराचे परिमाण अशी ख्याती पावलेल्या शरद पवार बद्दलचे पुरावे गोळा करायचे धाडस दाखवू शकेल का वागळे कधी? पवारांचे पितळ उघडे पाडताना या वागळेची तथाकथित शोध पत्रकारिता कुठे शेण खायला जाते?

सोनियाची व काॅग्रेसची हुजरेगिरी करणे हिच वागळेची देशभक्ति असे आंम्ही का म्हणू नये ?मागे भुजबळांच्या वाशी प्रकल्पाबद्दल अलका धुपकरने स्टोरी केली होती त्याचे पुढे काय झाले?पाठपुरावा का केला नाही वागळेच्या लोकमतने पुढे? कि सेटलमेंट केली वागळेने?
पुण्यातल्या एका बांधकाम व्यवसायिकाने वागळे व त्याच्या भावाविरोधात खंडणीची तक्रार केल्याची बातमी होती। हा वागळेचा साईड बिझनेस का?
इतका सच्चा व प्रामाणिक पत्रकार आहे वागळे मग आयबिएन लोकमत मधून याचे सहकारी बाहेर का पडतायत ?
आयबीएनलोकमतचे अमित मोडक,सचिन जोशी,विलास बडे,प्रशांत बाग,मनुश्री पाटील यांचा अखेर आयबीएनलोकमतला टाटा याला वागळेची हुकुमशाही जबाबदार नाही कशावरून?
महाराष्ट्र विधानसभेत वागळे विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणणारा काॅंग्रेसपक्षच होता ज्या काँग्रेसची वागळे क़ायम तळी उचलत असतो. इतरांकडे बोट दाखवताना उरलेली चार बोटे स्वतःकडेच इशारा करत असतात हे वागळे सारख्यांनी विसरु नये !
जय हिंद।
जय महाराष्ट्र ।

गुरुवार ७ मार्च २०१३

Understanding Islam

Understanding Islam!
  Here is a perspective by Dr. Peter Hammond. Dr. Hammond's doctorate is in Theology. He was born in Cape Town in 1960, grew up in Rhodesia and converted to Christianity in 1977. Adapted from Dr. Peter Hammond's book: Slavery, Terrorism and Islam: The Historical Roots and Contemporary Threat... Islam is not a religion, nor is it a cult. In its fullest form, it is a complete, total, 100% system of life. Islam has religious, legal, political, economic, social, and military components. The religious component is a beard for all of the other components. Islamisation begins when there are sufficient Muslims in a country to agitate for their religious privileges. When politically correct, tolerant, and culturally diverse societies agree to Muslim demands for their religious privileges, some of the other components tend to creep in as well.. 
Here's how it works: As long as the Muslim population remains around or under 2% in any given country, they will for the most part be regarded as a peace-loving minority, and not as a threat to other citizens.
 This is the case in:
  United States --Muslim 0.6 % 
Australia -- Muslim 1.5% 
Canada -- Muslim 1.9% 
China -- Muslim 1.8% 
Italy -- Muslim 1.5% 
Norway -- Muslim -1.8% 
At 2% to 5%, they begin to proselytise from other ethnic minorities and disaffected groups, often with major recruiting from the jails and among street gangs.
 This is happening in:****
  Denmark -- Muslim 2%
  Germany -- Muslim 3.7% 
United Kingdom -- Muslim 2.7%
  Spain -- Muslim 4% 
Thailand -- Muslim 4.6%
  From 5% on, they exercise an inordinate influence in proportion to their percentage of the population.
  For example, they will push for the introduction of halal (clean by Islamic standards) food, thereby securing food preparation jobs for Muslims. They will increase pressure on supermarket chains to feature halal on their shelves, along with threats for failure to comply.
 This is occurring in:**** 
France -- Muslim 8%
  Philippines -- 5% 
Sweden -- Muslim 5% 
Switzerland -- Muslim 4.3% 
The Netherlands -- Muslim 5.5%
  Trinidad & Tobago -- Muslim 5.8% At this point, they will work to get the ruling government to allow them to rule themselves (within their ghettos) under Sharia, the Islamic Law. The ultimate goal of Islamists is to establish Sharia law over the entire world. When Muslims approach 10% of the population, they tend to increase lawlessness as a means of complaint about their conditions. In Paris , we are already seeing car-burnings. Any non-Muslim action offends Islam, and results in uprisings and threats, such as in Amsterdam , with pretext of opposition to Mohammed cartoons and films about Islam.
 Such tensions are seen daily, particularly in Muslim sections in:
  Guyana -- Muslim 10% 
India -- Muslim 13.4%
  Israel -- Muslim 16% 
Kenya -- Muslim 10% 
Russia -- Muslim 15% After reaching 20%, nations can expect hair-trigger rioting, jihad militia formations, sporadic killings, and the burning of Christian churches and Jewish synagogues, such as in: 
Ethiopia -- Muslim 32.8% 
At 40%, nations experience widespread massacres, chronic terror attacks, and ongoing militia warfare, such as in: 
Bosnia -- Muslim 40% 
Chad -- Muslim 53.1%
  Lebanon -- Muslim 59.7% From 60%, nations experience unfettered persecution of non-believers of all other religions (including non-conforming Muslims), sporadic ethnic cleansing (genocide), use of Sharia Law as a weapon, and Jizya, the tax placed on infidels, such as in:
  Albania -- Muslim 70%
  Malaysia -- Muslim 60.4% 
Qatar -- Muslim 77.5%
  Sudan -- Muslim 70% 
After 80%, expect daily intimidation and violent jihad, some state-run ethnic cleansing, and even some genocide, as these nations drive out the infidels, and move toward 100% Muslim, such as has been experienced and in some ways is on-going in: 
Bangladesh -- Muslim 83% 
Egypt -- Muslim 90%
  Gaza -- Muslim 98.7%
  Indonesia -- Muslim 86.1%
  Iran -- Muslim 98%
  Iraq -- Muslim 97% 
Jordan -- Muslim 92%
  Morocco -- Muslim 98.7%
  Pakistan -- Muslim 97% 
Palestine -- Muslim 99%
  Syria -- Muslim 90% 
Tajikistan -- Muslim 90% 
Turkey -- Muslim 99.8% 
United Arab Emirates -- Muslim 96% 100% should expect to usher in the peace of 'Dar-es-Salaam' – the Islamic House of Peace.. Here there's *supposed* to be peace, because everybody is a Muslim, the Madrasses are the only schools, and the Koran is the only word, such as in:
  Afghanistan -- Muslim 100%
  Saudi Arabia -- Muslim 100% 
Somalia -- Muslim 100% 
Yemen -- Muslim 100% 
Unfortunately, *with 100% also, peace is never achieved, as in these 100% states the most radical Muslims intimidate and spew hatred, and satisfy their blood lust by killing less radical Muslims,* for a variety of trivial reasons. 'Before I was nine I had learned the basic canon of Arab life. It was me against my brother; me and my brother against our father; my family against my cousins and the clan; the clan against the tribe; the tribe against the world, and all of us against the infidels. It is important to understand that in some countries, with well under 100% Muslim populations, such as France, the minority Muslim populations live in ghettos, within which they are 100% Muslim, and within which they live by Sharia Law. The national police do not even enter these ghettos. There are no national courts, nor schools, nor non-Muslim religious facilities. In such situations, Muslims do not integrate into the community at large. The children attend madrasses. They learn only the Koran. To even associate with an infidel is a crime punishable with death. Therefore, in some areas of certain nations, Muslim Imams and extremists exercise more power than the national average would indicate. *Today's 1.5 billion Muslims make up 22% of the world's population. But their birth rates dwarf the birth rates of Christians, Hindus, Buddhists, Jews, and all other believers. Muslims will exceed 50% of the world's population by the end of this century.* Adapted from Dr. Peter Hammond's book: Slavery, Terrorism and Islam: The Historical Roots and Contemporary Threat Feel free to forward this information to anyone who cares about the future of our Country.

रविवार २७ जानेवारी २०१३

Open letter to Mr. Shahrukh Khan by Mr ..Arindam Bandopadhyay

Though this open letter was writen in 2010 but it still relevant in Shaharukh's case! Read it and spread it!
Open letter to Mr. Shahrukh Khan by Mr ..Arindam Bandopadhyay

Your name is a household phenomenon in Indian and even beyond her borders. Your fame has put you in the Newsweek "most powerful people list" recently. However, as you may recall from your recent experience in New Jersey Airport, real life is a little different - it does not always follow the path predicted by a scriptwriter or director.

Of late, we have been reading about your opinions and statements on matters beyond the celluloid world. Nothing is wrong in it. You live in a free, democratic country and are entirely entitled to your opinion. But as a common man, also from the same soil, I think I have the right too to raise a few points that may not conform to your views of the real world.

I hope you will read it out.

When recently, the Pakistani players were not selected for the IPL, it was almost predictable that NDTV, the award-winning, mouthpiece of our Indian liberal media select you for your views and you certified that "It (Pakistan) is a great neighbor to have. We (India and Pakistan) are great neighbors. They are good neighbors."

I have a few words to say about those statements.

One may recall your effort to clarify the Pakistani team captain, Shoaib Malik"s apology to the Muslims, living all over the world, for failing to win the final T20 match against India, likely much to the embarrassment of a lot of Indian Muslims, as expressed by Shamin Bano, mother of the man of the match, Irfan Pathan.

What was more embarrassing was your effort to try to defend Shoaib in a subsequent interview, "I don"t think he meant to segregate Muslims and Christians and Hindus and say this was a match between Islam and Hinduism. I don"t think that..."

I doubt whether Shoaib talked to you personally about his thought process at that time. You did not really have to respond for somebody else but perhaps you could not resist the temptation to show your brotherhood and solidarity.

This reminds us again of Dr Ambedkar"s observation that, "The brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. It is brotherhood of Muslims for Muslims only."

Partition of India was what Pakistan wanted and got. It was painful to millions but many more millions in present India have been spared. Since then Pakistan has offered us only hatred. It has imposed on us three major wars, the Kargil insurgency, the Kashmir conflict, the series of serial blasts, the routine violation of border ceasefires, attacks on the Parliament House and the recent Mumbai 26/11attack.

Did you have these in mind when you talked about them being good neighbors?

In another interview you had tried to explain the concept of Islamic Jihad. "I think one needs to understand the meaning of jihad .. I"ve understood the essence that jihad is not about killing other people; jihad is about killing the badness in you."

May be you understand jihad better and deeper than the superficial meaning of what we, the rest of the mortal mankind, overburdened and terrorized by the inter-religious, intra-religious and sectarian violence that is plaguing the world in the name of Islam today, do. For we, the less educated, cannot really make a difference between Jihad and Qatl, between Jihad by heart / soul, Jihad by pen and Jihad by sword or between lesser and greater jihad.

We wonder, whatever its meaning may be, does it minimize the significance of the mindless killings that we see today in the name of Islam, across borders, all over the world? Does it change the nature of the killers whether you call them holy warriors, mujahidins, fedayeens or plane suicide bombers?

We agree with you that terrorism has no religion. But hopefully you will also agree with the people who perceive that most terrorist in the world today happen to believe in the scriptures of Islam. They actually believe that they themselves are the true Islamists.

The so called "moderate" Islamist, perhaps does not want to contradict them or may be does not dare to speak out against them. You have probably not forgotten the FIR against you for listing Prophet Mohammed as one of the most unimpressive personalities in history, the threats from which you had to skillfully wriggle out. Others who are not so fortunate, famous or flexible are suffering lifetime, as Tasleema Nasreen or Salman Rushdie would testify. For blasphemy in Islam is punishable with death, even for a believer.

Do I have to spell out the fate if it is a non-believer?

It is due to the inherent intolerance and exclusivity of Islam itself despite your effort to convince us that there is an Islam from Allah and very unfortunately, there is an Islam from the Mullahs

Here is an historical insight from writer Irfan Hussain, "The Muslim heroes who figure larger than life in our history books committed some dreadful crimes..all have blood-stained hands that the passage of years has not cleansed. Indeed, the presence of Muslim historians on their various campaigns has ensured that the memory of their deeds will live long after they were buried...Seen through Hindu eyes, the Muslim invasion of their homeland was an unmitigated disaster."

So why should the "non-believers" care to accept them? Why should the majority of Indians like to welcome back such disasters again?

Since partition, India has come a long way in progress and development to her current status and is projected as an economic superpower in coming decades while Pakistan is perceived as a failed state on the verge of disintegration.

What does India have to gain by offering neighbourly friendship to such a hostile and failed state?

India has never been an invader and is not in conflict of any other Muslim country. None of the wars and conflicts with Pakistan was instigated by India. In the current geopolitical situation, one can argue for the Muslim world"s grudge and anger against Israel or the west and USA but one fail to fathom why India should also be at the receiving end and why Indians should be the second largest group of people to die from terrorists attacks. Indian majorities do not have anything to do with the Danish cartoon or the death of Saddam Hussain; so why should they suffer from Islamic havoc on those occasions.

In almost all occasions of terrorism, questions are raised about possible role of Pakistan, its terror bases and its terrorist organizations, as either directly or indirectly involved. Be it state sponsored (as recently admitted by President Zardari) or by non-state actors, Pakistan or Pakistani born are prime suspect in terrorist activities all over the world. ISI has been accused of playing a role in major terrorist attacks including 9/11 in the USA, terrorism in Kashmir, Mumbai Train Bombings, London Bombings, Indian Parliament Attack, Varanasi bombings, Hyderabad bombings, Mumbai terror attacks or the attack on the Indian embassy in Kabul.

Do you believe these are marks of a good neighbour? Then what is the reason for your preaching of love towards Pakistan?

Perhaps, as you said, because it is your ancestor"s homeland, you have a soft feeling for Pakistan and cannot see the difference. On the eve of accepting an honorary doctorate from a British university, we heard you say, "I really believe we are the same ..when you come away from India or Pakistan you realize there is no Indian or Pakistani - we"re all together. We are - culturally, as human beings, as friends"

Which Pakistanis are you referring to?

The Pakistanis belonging to the land, admonished as the epicenter of global terrorism, not just by India or USA but even by its friendly allies like Iran or China.

Or is it the self-created, Talibanic Pakistan, who still imposes Jijya on the non believers or finds pleasure in blowing up girl"s schools.

Are you talking about its President class like the current Mr. Zardari, vowed to wage a 1,000-year war with India or the late Mrs. Bhutto who started Jihad in Kashmiri that lead to the exodus of Hindu minorities from the Muslim majority state of India, as refugees in their own country?

Are you referring to Pakistanis loyal to the ISI and the military who train their soldiers with only one objective, i.e. to fight Hindu India?

If your mind is concerned about the faceless mass of Pakistanis, does it also include the dwindling minorities?

Or are you just concerned about the celebrities and the social elites?

It is true SRK that we belong to the same human species but it is hard to stretch the similarities much further between "us" and "them".

We from the same original land of Bharat but we want to keep her intact, they want to break it into thousand pieces.

Our ancestors happen to be the same. We acknowledge and adore the heritage but they abhor and decimate whoever is available in an attempt to wipe out the link.

We are culturally the same. We have created the culture over centuries what they dream to destroy in moments.

Ours is a 10,000 year old civilization, theirs is a 62 years old country undoing whole human civilization.

We extend our hands repeatedly to promote friendship and amity; they give us ISI, Lashkar, Harkat, Kashmir, Kargil and 26/11 in exchange.

Do you think that the Indians nationals who died in all the above wars, the Indian soldiers who lost their lives in cross-border ceasefire violations or the Indian civilians who are killed by the ISI trained Islamic terrorists and their affiliates, in all those serial blasts, all over the country, willfully sacrificed their lives as a friendly neighbourhood gesture?

Can you face the families of the victims of Chhatrapati Shivaji Terminus or the martyrs of the Kargil war and try to explain to them that "They are good neighbours. Let us love each other."

Can you explain why the two gunmen at Cama hospital, during the Mumbai carnage, asked the man who gave them water, what his religion was, and shot him dead when he said he was a Hindu?

If you cannot, then perhaps you understand why the majority of India does not consider Pakistan as a good neighbour to have.
Perhaps you believe that the peaceful religious co-existence that you created in your home (and we appreciate that) can be extended to the large world outside. As you rightly said, we Indians trust and do accept everybody but what you did fail to mention was that it is the Indic tradition, essentially coming out of its pre-Islamic Hindu ethos.

If you think otherwise, show us a single Islamic country where the non-believers enjoy the same equality as the believers. Since partition, the Hindus left over in Pakistan and Bangladesh has suffered terribly. Strictly Islamic countries, like Saudi Arabia, do not allow any other religions to exist. Hindus working in the Gulf countries are not allowed to practice their religion in public. Saudi Arabia insists that India sends only a Muslim ambassador. Hindu Muslim unity by and large has generally been a matter of Hindus trying to please or accommodate Muslims. One cannot forget when Vajpayee was extending his hand for peace Musharraf was planning the Kargil insurgency.

Let us remind you, your own statement "I am a Muslim in a country called India .We"ve never been made to feel this is a Hindu country."

Can you find me a Hindu in Pakistan who can reciprocate that sentiment?

Some years ago, another Mr. Khan, first name Feroze, from your fraternity was banned from entering Pakistan for saying, "India is secular unlike Pakistan".

That is the basic difference of the land of "Hindu" India from the Islamic "pure land" of Pakistan.

So please do not ask us to love Pakistan.

Please do not lump the people of India and Pakistan together. We Indians are proud to preserve our separate identity.

And please do not insult the land that gave you your life, name and fame, by claiming that her worst enemy, who wants to break her into 1000 pieces, is a great neighbour.

Otherwise it would be sad if somebody accuses you of putting your religion ahead of your country.

Please give it a thought.

Regards,

Arindam Bandyopadhyay.
February 2010

शनिवार १७ नोव्हेंबर २०१२

आज एक छ्त्र हरपले... एक पर्व संपले..

माननिय बाळासाहेबांनी आज या जगाचा निरोप घेत महाराष्ट्रयातल्या मराठीमाणसाला अखेरचा जयमहाराष्ट्र तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक  स्वाभिमानी व अभिमानी हिंदुला अखेरचे जयहिंद केले..बाळासाहेबांच जाण हे मानल तर प्रकृतीला धरुन आणि निसर्ग नियमाला अनुसरुनच आहे...पण तरीही त्यांच्या जाण्याच्या बातमीने पोटात खड्डा पडला.....सेनेचा हा ढाण्या वाघ गेली  ४५ वर्षे खड्या आवाजात डरकाळी फोडत होता एकाहाती किल्ला लढवत होता..आज बाळासाहेबांनी काय दिले? याचा विचार अनेक जण करतायत....या  उत्तुंग व्यक्तिमत्वाने ..
मराठी माणसामधे स्वाभिमानाचा वन्ही चेतवला .. .....................................................
मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले..
हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले.....
जाज्वल्य देशाभिमान व प्रखर राष्ट्रवाद प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला ..
बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही..
आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही..
अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित..
अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एकमेव असामान्य नेता . .......................
कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ......आज आपल्यातून निघून गेलाय...त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी भरुन निघेल का?हा प्रश्न सतावतोय ....मला आणि माझ्यासारख्या अनेकांना..त्यांच्या पश्चात सेनेचे काय होणार ?हा प्रश्न देखिल भेडसावतोय.
शिवतिर्थावरीलच नव्हे तर प्रत्येक जाहिर सभे मधे त्यांच्या मुखातून उच्चारले जाणारे "येथे उपस्थित माझ्या तमाम हिंदु बांधवांनो व भगिनींनो"हे चिरपरिचीत संबोधन या पुढे ऐकू येणार नाही....त्यांच्या ओजस्वी वाणीतून निखार्‍या प्रमाणे बाहेर पडणारे ते राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असलेले मनस्वी व जाज्वल्य विचार यापुढे कधी ऐकु येणार नाहीत्..त्या ढाण्या वाघाची ती डरकाळी आज कायमची शांत झाली..असा मनस्वी व द्रष्टा नेता ,
असा माणूस या पुढे होणे नाही..
आज एक छ्त्र हरपले...
एक पर्व संपले..
एक अखंड अविरत घोंघावणारे वादळ शांत झाले...
महाराष्ट्र ...
मराठी माणूस्..
स्वाभिमानी व अभिमानी हिंदू..
भगव्यावर श्रद्धा असणारी प्रत्येक व्यक्ती..
आणि निष्ठावान शिवसैनिक कायमचे पोरके झाले...
.पण तरीही बाळासाहेब आपल्यातून फक्त शरिराने दुर गेलेत्..त्यांनी दिलेले विचारांचे व हिंदुत्वाचे धगधगते अग्नीकुंड बाळासाहेबांवर श्रद्धा असणार्‍या प्रत्येकाला कायम पेट्ते ठेवावच  लागेल्..आणि या देशातल्या प्रत्येक हिंदुंच्या आत कुठे तरी दडलेली ती बाळासाहेब नावाची वृत्ती व प्रवृत्ती जागृत करावीच लागेल. याच प्रवृत्तीच्या जागे होण्याने काँग्रेस नावाची या देशाला लागलेली वाळवी नष्ट करता येईल. ...महाराष्ट्रावर व देशावर  पुन्हा डौलाने भगवा फड्केल  ती आणि तीच माननिय बाळासाहेबांना खर्‍या अर्थाने दिलेली श्रद्धांजली असेल...
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

शुक्रवार ५ ऑक्टोबर २०१२

विलासराव देशमुख यांचे सामाजिक मूल्यमापन

त्याच मित्राचा अजून एक लेख. विलासराव देशमुखांवर.-@Heramb Oak

------------------------------------------------------------------------------

मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा प्रवक्ता नाही किंवा अमानवी प्रवृत्तीचा नाही हे आधी स्पष्ट केले पाहिजे .

मृत्यू एखाद्याचे जीवन संपवतो त्यामुळे तो वाईट असतोच .पण केवळ मृत्यू झाला म्हणून एखादा माणूस महापुरुष,युगपुरुष ठरू शकत नाही .

विलासराव देशमुख यांच्
या बाबतीत हे तंतोतंत लागू होते .त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करणे गैर नाही पण त्यांना आशा उपाध्या लावणे हे भाबडे पणाचे आहे .माध्यमांना काही औचित्य ,संकेत बाळगावे लागतात पण तशी अपरिहार्यता सामान्य माणसास नसते .

उमेदीची काही वर्षे सोडली तर विलासराव देशमुख यांनी घटनेची पायमल्ली करणे ,कायदा धाब्यावर बसवणे ,लोकशाहीची खिल्ली उडवणे आणि सामान्यांच्या प्रश्नांची क्रूर थट्टा करणे या पलीकडे काही केले नाही .

विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारमधील जवळपास सर्व मंत्रीपदे,कालावधीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद सांभाळली .पण या त्यांच्या कालावधीतील केवळ ५ धोरणात्मक आणि पुरोगामी निर्णय विचारले ज्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला..तर त्याचे उत्तर शून्य असे द्यावे लागेल .या उलट ५ भ्रष्टाचाराची प्रकरणे सांगा म्हणलं तर सहज सांगता येतील .

विलासराव देशमुख यांनी एक वेगळाच ‘आदर्श’ घालून दिलेला आहे आणि तो घातक आहे .

मुख्यमंत्र्याचे काम सर्व खात्यांवर देखरेख ठेवणे,महसुली उत्पन्न वाढवणे,जनहिताचे निर्णय घेणे आणि ते राबवणे ,कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेणे हे असते .परंतु विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त एफ.एस.आय वाढवणे,मोकळे भूखंड बिल्डर्स च्या घशात घालणे आणि काँग्रेस पक्षासाठी आणि स्वतःसाठी मलिदा कमावणे हे काम निष्ठेने केले.नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याने त्याची सर्व जबाबदारी ही विलासराव देशमुख यांची होती.त्या बदल्यात बिल्डर्स नी मुंबई,पुणे नाशिक सारख्या शहरातील घर बांधणी क्षेत्रातील प्रत्येक स्क्वेअर फुट मागे ५०० रुपये या यंत्रणेस दिले .त्यातील २०० रुपये काँग्रेस च्या निवडणूक फंडात ,२०० रुपये सोनिया गांधीच्या स्विस खात्यात आणि १०० रुपये विलासराव देशमुख च्या स्विस खात्यात गेले .हिरानंदानी बिल्डर ने पवई येथे सर्व सामान्यांसाठी स्वस्तात लहान घरे बांधण्याचा प्रस्ताव देऊन तो मान्य करून घेऊन प्रत्यक्षात धन दांड्ग्यांसाठी मोठी घरे बांधली आणि हे विकास आराखडे मंजूर होत असताना ,अवैध बांधकाम होत असताना नगर विकास खाते शांत बसून होते .मा.उच्च न्यायालयाने या संदर्भात अत्यंत कडक ताशेरे ओढले आहेत.

फंड रेझिंग मध्ये निष्णात असल्या कारणाने काँग्रेस ने ही विलासराव देशमुख ची नेहमी पाठराखण केली .

आदर्श ला नियमबाह्य परवानगी देणे,रस्ता रुंदी बाबतचा नगर विकास सचिवांचा शेरा रद्द करणे ,सी .आर.झेड. नियम उल्लंघन करणे हे सर्व निर्णय विलासराव देशमुख यांनी तत्परतेने घेतले आणि असे करताना शहिदांच्या वारसानसाठी असलेल्या जागेचा आपण गैरवापर करत आहोत,राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणत आहोत याचे देखील नैतिक भान राखले नाही .

मालाड ,वर्सोव्या जवळील अनाथ,अंध मुलींच्या वसतीगृहासाठी राखीव असलेला भूखंड ,त्याचे आरक्षण बदलून स्वतःच्याच ‘मांजरा च्यारीटेबल ट्रस्ट’ (या ट्रस्ट ची नोंदणी देखील अवैध असल्याचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दिला आहे ) ला कवडी मोल दराने (५३ रुपये पर स्क्वेअर फुट <मुंबई मध्ये >) देणे आणि तेथे धन दांड्ग्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारणे हे यांचे समाजकार्य.

आपल्या मुलाला फिल्म देण्याच्या बदल्यात चित्र नगरीतील भूखंड सुभाष घई ला नियम डावलून देणे हे यांचे सांस्कृतिक कार्य .

दिलीप सानंदा या उद्दाम आमदार कम सावकाराच्या सावाकारीने नाडलेल्या ,खंगलेल्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा बायको पोलिसात तक्रार देत असता आणि कर्तव्यदक्ष अधिकारी ती नोंदवून घेत असता ..थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून ती तक्रार नोंदवून न घेण्याचा आदेश देणे हा यांचा शेतकर्‍याबाबतचा कळवळा..!

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘राजधर्माचे पालन केले नाही ‘ असे कडक ताशेरे ओढून दंड म्हणून १०,००,००० रुपये महाराष्ट्र सरकारला भरायला लावले आणि सरकारने ते जनतेच्या खिशातून भरले.

या सर्व संदर्भात विलासराव देशमुख यांना प्रतिक्रिया विचारली असता चेहऱ्यावरचा मिश्कील पणा किंचीत कमी होऊ न देता “माणूस चुका करतो ..चुका करून माणूस शिकतो “ असे उत्तर देणारे हे गेंड्याच्या कातडीचे तत्कालीन केंद्रीय ग्राम विकास मंत्री !

पश्चिम.महाराष्ट्रातून सहकार हद्दपार आणि नामशेष करण्याचे काम शरद पवार यांनी जातीने केले .तेच काम विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यात (निष्ठेने) केले.

कापूस एकाधिकार योजनेचे तीन तेरा वाजले .मुख्यमंत्री मराठवाड्याचा असून ही त्याचा अनुशेष कधिही भरून निघाला नाही .सिंचनात वाढ झाली नाही .

बोगस नोंदणी झालेले सर्वाधिक मजूर मराठवाड्यात निघाले आणि रोजगार हमी योजनेची पूर्ण वाट लावण्याचे काम विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत झाले .

आघाडी चे सरकार आणि महत्वाची खाती राष्ट्रवादी कडे होती हे मान्य केले तरी सहकार खाते प्रथम पासून काँग्रेस कडे होते . विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत सहकारी पतपुरवठयाच्या यंत्रणेचे तीन तेरा वाजले,राष्ट्रवादीने सहकारी ब्यांका लुबाडणे आधीच चालू केले होते ,त्यात त्रिस्तरीय पतरचना कोलमडून पडली आणि सावकारी फोफावली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येत लक्षणीय वाढ झाली ,पुन्हा या ब्यांकानी दिलेल्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडला .या वेळी रिझर्व ब्यांकेने वेलो वेळी दिलेले इशारे केराच्या टोपलीत टाकले गेले .

पूर्वी लातूर प्याटर्न नावाचा शैक्षणिक प्रकार १९९५ ते १९९९ मध्ये जोरात होता .यात ९ वी तील मुलांना मे महिन्यात १-२ आठवडे सुट्टी देऊन १० वी चा अभ्यास सुरु केला जात असे .या प्याटर्न मधून अनेक मुले लातूर परिसरातून मेरीट मध्ये आली .हा प्याटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांनी राबवला होता . विलासराव देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांचे खच्ची करण करणे ,निधी अडवणे आणि आपल्या टिल्लू-पिल्लुंच्या खासगी महागड्या इंग्रजी शाळांना मान्यता देण्याचे धोरण अवलंबले आणि ते राबवले (हे धोरण आता महाराष्ट्रात सर्वत्र राबवले जात आहे ).त्या मुळे शिक्षणाचा दर्जा अमुलाग्र घसरला .

सामान्य प्रशासन विभाग थेट मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतो .सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत

विलासराव देशमुख यांनी सरसकट कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साईड पोस्टींग ला टाकण्याचे आणि मर्जीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवाजेष्टता डावलून महत्वाच्या पदावर नेमले .चंद्रशेखर यांसारखे अधिकारी याच काळात सरकारी नोकरी ला राम राम करून निघून गेले .या मुळे धोरणात्मक पातळीवर गोंधळ होताच पण प्रशासन सुस्त आणि अकार्यक्षम झाल्याने अंमलबजावणी चा ही बोजवारा उडाला .

कृपाशंकरसिंह सारख्या व्यक्ती मोठ्या झाल्या त्या विलासराव देशमुख यांच्या कारकीर्दीत . कृपाशंकरसिंह यांचे काम इतकेच की विलासराव देशमुख कुठल्याही ठिकाणी गेले की तेथे “विलासराव देशमुख की जय “ असे म्हणणारी आणि हारतुरे घालणारी ,फटाके वाजवणारी ५० माणसे तयार ठेवणे.गृहराज्य मंत्रीपद देण्या पर्यंत या माणसाची मजल गेली .

२६/११ ची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने विलासराव देशमुख यांची होते.आपल्या ४-४ वर्षाच्या २ टर्म मध्ये एकदाही वरिष्ठ पोलीस अधिकारी,गुप्त वार्ता विभाग आणि गृह विभाग यांची संयुक्त बैठक घेतली गेली नाही .माणसे मेली,पोलीस मेले आणि कसलीही चाड न बाळगता हे रितेश देशमुख (याची काही मोठा अभिनेता असल्याची ख्याती नाही ) आणि राम गोपाल वर्मा ला घेऊन “शुटिंग” लोकेशन बघायला गेले .शेवटी हाय कमांड ने सांगितल्यावर राजीनामा दिला ..पण चेहऱ्यावर निर्लज्जपणा तसाच ठेवून .

पुढे फंड रेझिंग ची आणि शरद पवार यांना शह देण्याची क्षमता लक्षात घेवून काँग्रेस ने त्यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले .विधिमंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाशवी बहुमतामुळे त्यांचा विजय निश्चित होता ..पण शिवसेना-भाजपा ने ऐनवेळी उमेदवार मागे घेऊन अशा माणसाची बिनविरोध निवड होऊ दिली .केंद्रात अवजड उद्योग खात्यचा भार स्वीकारताना हा माणूस ‘व्ही’ अशी खूण करत “माझे कोणी काही उपटू शकत नाही “ आशा आविर्भावात जनतेला समोरा गेला.

मराठवाडा मराठेशाहीचा भाग कधीच होऊ शकला नाही याचे कारण यांच्या पूर्वजांनी देखील स्वधर्म,स्वभाषा,स्वदेश यांना महत्व न देता आपली देशमुखी टिकवण्यात धन्यता मानली .

बॉम्बस्फोट होवोत,अतिरेकी हमले होवोत ,राज्यात दुष्काळ पडो,विजेची अभूतपूर्व टंचाई निर्माण होवो,शेतकरी आत्महत्या करोत,सामान्य माणूस रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करो ..म्हणजेच काहीही होवो पण चेहऱ्यावरची स्मितहास्य रेषा ढळू न देणे..कोणत्याही प्रश्नाला हसण्यावारी नेणे किंवा सोडवायचा प्रयत्न करतो असे दाखवत तो टोलावणे आणि पूर्णपणे विधिनिषेध शून्यता बाळगणे हे विलासराव देशमुख यांच्या स्वभावाचे आणि कारकीर्दीचे व्यवछेदक् लक्षण म्हणावे लागेल !

त्यांच्या कडे उमदेपणा,दिलखुलासपणा,दिलदार पणा असेल पण सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीची समाजाप्रती असलेली बांधिलकी,निष्ठा,कर्तव्यदक्षता,
जबाबदारीचे भान इ.गुणांच्या संदर्भात त्यांच्या इतर गुणांचा उल्लेख आणि आदर करणे क्रमप्राप्त ठरते .

विलासराव देशमुख यांचे सामाजिक मूल्यमापन करता जमा शून्य असल्याचे खेदाने म्हणावे लागेल .

अशा माणसासाठी ज्याने ज्या मूल्यांवर आधुनिक भारताची उभारणी झाली त्या मुल्यांचा ऱ्हास केला त्या माणसा साठी तिरंगा अर्ध्यावर फडकावा,सरकारी इतमाम आणि बंदुकीच्या फैरी झडाव्या हे या देशाचे दुर्दैव आहे .

पण हे दुर्दैव येथेच थांबणार नाही ..व्यक्ती पूजेचे स्तोम माजलेल्या या देशात विलासराव देशमुख यांची पोकळी लवकरच भरून निघेल ..हे या देशाचे अधिक मोठे दुर्दैव आहे !

जय हिंद !
जय महाराष्ट्र !

कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही ..तसे झाल्यास क्ष
मस्व !

हे आधुनिक ‘झार’ आहेत,सरंजामदार आहेत.

हा लेख माझ्या एका मित्राने लिहिला आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा असं वाटलं म्हणून..

================================


मित्रांनो- हे वाचण्यास वेळ लागेल कारण ते सविस्तर लिहिले आहे.यात राजकीय अभिनिवेश नाही.पण हे पोटतिडकीने लिहिले आहे.याचे कारण आपण समाजाचे काही देणे लागतो.आपल्याकडे देखील उत्तरदायित्व आहे.आज आपण २० रुपयाची भेंडी ४० रुपयाला झाली तर घेऊ शकतो.पाण्याची बाटली १५ 

रुपयांना विकत घेऊ शकतो.पण देशातील/महाराष्ट्रातील ७०% हून जास्त जनता तसे करू शकत नाही.हीच जनता शेतात राबून,घाम गाळून आपल्याला पोसत आहे.आपण सोफ्टवेअर बनवायचे सोडले तर आपण फार फार तर २५ वर्ष मागे जाऊ पण यांनी शेती करायचे सोडले आपण थेट मानवाच्या प्राथमिक अवस्थेत जाऊन पोहोचू !

हे लिहिताना मी अस्वस्थ झालो आहे.तुम्ही कदाचित वाचताना अस्वस्थ व्हाल..पण या अस्वस्थतेतूनच काहीतरी सकारात्मक,रचनात्मक घडू शकेल.

आ,

स.दा.भाबडे

(चूक भूल द्यावी घ्यावी )

राष्ट्रवादीची श्वेतपत्रिका

अजित दादा (दादा हा शब्द मोठा प्रेमळ भाऊ या अर्थाने न घेता,पाशवी बळाच्या जोरावर दादागिरी करणारा इसम या अर्थाने घ्यावा ) पवार ने राजीनामा दिल्या नंतर महाराष्ट्रात जी सुंदोपसुंदी माजली आहे आणि दादा पायउतार होणे हे महाराष्ट्रापुढील सर्वात मोठे संकट आहे (अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला होता त्या नंतरचे हे सर्वात मोठे संकट ) असे जे दर्शवले जात आहे त्याचा आम्ही निषेध करतो...

या मुळे मूळ मुद्दा भ्रष्टाचाराचा,देश लुबाडण्याचा जो आहे तो बाजूलाच पडत आहे.सिंचन श्वेतपत्रिका निघेल तेव्हा निघेल..पण आम्ही आत्ताच राष्ट्रवादीची श्वेतपत्रिका जाहीर करत आहोत.दादा ने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ‘सत्य’ सांगणार असल्याचे जाहीर केले आहे(त्यामुळे आमच्या उरात धडकी भरली..कारण मी सांगतो तेच सत्य असे दादाचे तत्वज्ञान आहे ) त्यामुळे लोकांच्या दिशाभूलीचे जे मोठे धरण निर्माण होणार आहे त्याला ‘बांध’ घालण्याचा हा अल्पसा प्रयत्न .

राष्ट्रवादी या शब्दातून जो बोध होतो तोच या पक्षाचा खरा चेहरा .राष्ट्र हा ज्यांच्या वादाचा मुद्दा आहे अशा लोकांचा हा पक्ष आहे.सोनिया गांधींचे विदेशी मूळ हा मुद्दा पक्ष स्थापनेनंतर लगेचच(१ ते २ मिनिटात) संपुष्टात आला.काँग्रेस मध्ये ‘गांधी परिवाराशी निष्ठा’ हा कोणतेही पद मिळवण्याचा एकमेव निकष असतो...तो पवारांपाशी नव्हता.निष्ठा हा शब्दच पवारांच्या कोशात नाही...आणि अशा निष्ठाहीन माणसाला आपण ४ दशके झेलत आहोत.

श्वेतपत्रिका : राष्ट्रवादी काँग्रेस

हा पक्ष नाही.ही निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांची एक मोळी आहे.ही साखर सम्राट,बिल्डर, निष्णात पण नितीमत्ताशुन्य वकील,शिक्षणाचा बाजार मांडलेल्या व्यापाऱ्यांची,अडते-दलाल लोकांची,निगरगट्ट,नितीमत्ताशुन्य लोकांची एक अभद्र युती आहे.

१. शरद पवार

राजकारणाची स्टाईल : अत्यंत घातक,विश्वासघातकी आणि जिथे स्वार्थ असेल तिथे कोणताही स्तर गाठण्याची.

हातोटी,(अव) गुण :

सतत संभ्रमावस्था निर्माण करणे,अचूक टायमिंग साधणे,मजा पाहणे,सर्वांशी स्वार्थपूर्ण संबंध ठेवणे,तत्वांमध्ये लवचिकता ठेवणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवणे आणि कोणतेही निष्कर्ष आपल्या बाजूने वळवणे.मुत्सद्देगिरीच्या बाबतीत यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच पण त्याचा जनतेला कधीच फायदा झाला नाही.राजकारणातून नैतिकता,विश्वासार्हता हद्दपार करण्याचे श्रेय पवारांना जाते..इतकेच नव्हे तर असे करण्याला त्यांनी glamor मिळवून दिलेले आहे. राजकारणात उपयुक्तता नव्हे तर उपद्रवमूल्य सिद्ध करावे लागते असा सिद्धांत यांनी आपल्या एकंदरीत वाटचालीवरून घालून दिलेला आहे आणि जनता सरकारच्या नंतरच्या सर्व पिढ्या या सिद्धांतावर पोसलेल्या आहेत.भारतीय लोकशाहीची अधोगती सुरु झाली ती इथेच.महाराष्ट्राचे दुर्दैव तर मोठेच आहे.

यांच्याकडे व्हीजन आहे.ती पूर्वी बारामती पुरती मर्यादित असे.बारामती म्हणजे ‘बारा जणांची मती गुंग होईल असा प्रदेश’. बारामतीला यांनी माळरानावर नंदनवन फुलवले.शुष्क,कोरडवाहू प्रदेशात बागाईत करून टाकली.जिथे ज्वारी पिकणार नाही तिथे आता द्राक्ष पिकतात.’शरद सीडलेस’ हा द्राक्षाचा प्रकार क्यालिफोर्निया,नॉर्वे या देशातील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय पातळीवर टक्कर देतो.बारामतीतील विकासकामांमुळे तिथे आता पवारांनी गाढव जरी निवडणुकीला उभे केले तरी निवडून येईल. आता ही व्हीजन केवळ सत्ता,पैसा या पुरती मर्यादित आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे,अन्न धान्याच्या किमती स्थिर ठेवणे,त्याचे निर्दोष वितरण करणे या सारख्या बाबतीत यांची व्हीजन कामी येत नाही.(कारण इथे ही व्हीजन वापरावी असे त्यांना वाटत नाही ).हे गोदामात धान्य सडवत ठेवतात पण लोकांना वाटत नाहीत.गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल तेव्हा गहू आयात करतात.उसाचे नीचांकी उत्पादन होईल तेव्हा साखर निर्यात करतात.

हेलिकॉप्टर मधून फिरताना रिसोर्ट कुठे बांधता येतील,कोणते भूखंड लाटता येतील आणि क्रिकेट सारख्या खेळात एका रात्रीत बक्कळ पैसा कसा आणता येईल या बाबतीत यांची व्हीजन कामी येते.लवासा सारखे प्रकल्प,विद्या प्रतिष्ठान साठी बळकावलेल्या जागा,आणि क्रिकेट या सभ्य खेळाला आय.पी.एल च्या माध्यमातून ‘कोंबड्यांच्या झुंजीचे’ अत्यंत हिडीस स्वरूप यांनी आणले. आय.पी.एल मध्ये पैसा कोण ओतते ? मल्या सारखे लोक ! पाहतात कोण ...? महाराष्ट्रात वीज टंचाई...सामने रात्री होणार..वीज,सोई सुविधा महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या पैशातून निर्माण झालेल्या ..! आणि हे पुतण्याच्या खाली असलेल्या अर्थ विभागाला सांगून करमणूक कर मुक्त करतात ..! करमणूक झाली कोणाची ? पैसा गेला कुठे ? नाडल गेल कोण ?

यांनी असे एक क्षेत्र ठेवले नाही तिथे पैसा खाल्ला नाही..उलट ‘इथे ही पैसे खाता येतात’ याची शिकवण घालून दिली.सहकारी कारखाने मुद्दाम अकार्यक्षम करून कवडी मोल दराने विकत घेऊन खाजगी केले,सहकारी पतसंस्था आपल्या नातेवाईक-सगेसोयरे यांना कर्ज वाटप करून डबघाईला आणल्या ..त्यांना निवडणूक फंडासाठी वापरले.

‘पाण्यात’ कसे पैसे खाल्ले ते अजित पवार या भागात सविस्तर येईल...भागीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली ..ते सोपे आहे असे वाटेल असे काम यांनी महाराष्ट्रात केले आहे .वेल्हे तालुक्यातील पाणी बारामती कडे वळवणे हे केवळ यांनाच शक्य आहे .

तात्पर्य कोणताही घोटाळा असो पवारांचे नाव त्यात येतेच .दाउद चे साथीदार यांच्या विमानातून प्रवास करत होते (हे दाउद चे लोक आहेत हे त्यांना माहित नव्हते असे जितेंद्र आव्हाड सांगतो ).टायगर मेमन ला यांनीच सोडले.

यांच्या ऐन बहराच्या काळात जेव्हा भ्रष्टाचार वगेरे चे आरोप झाले तेव्हा यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटवून दिला..! आणि समाजात तेढ निर्माण करून दिली,रक्तपात होऊ दिला.

यांच्या कृशिमंत्रीपदाच्या काळात महिन्याला १५००० या दराने शेतकरी आत्महत्या करत आहेत.(हिटलर ने ज्यू सुद्धा इतक्या गतीने मारले नसतील ).या वर यांचे ऑन कॅमेरा उत्तर असे आहे “यादवांच्या काळापासून शेतकरी आत्महत्या करत आहेत ..त्यात काही नवीन नाही “ आज इंटरनेटवर “शरद पवार कृषिमंत्री “ असे टाकले तर सुमारे ६,००,००० पाने मिळतात पण “शरद पवार क्रिकेट” असे टाकले तर १३,००,००० हून जास्त पाने मिळतात.

या काका-पुतण्याची वक्र दृष्टी पुण्यावर पडली आणि पुण्याची वाट लागली.मुरार जग्देवाने पुणे लुटून गाढवाचा नांगर फिरवला होता. यांची वाटचाल तशीच चालू आहे.यांनी पुण्याच्या बाजूच्या टेकड्या पोखरायला सुरवात केली.वाटेल तसे डी.पी. मंजूर केले.अव्यवहार्य पणे पाणी इकडून तिकडे वळवले.लवासा साठी अख्खे धरण च्या धरण खासगी करण्याचे प्रस्ताव मांडले.पुण्याचेच पाणी पुण्याला द्यायला महापालिकेकडे १००० कोटी मागितले.पुण्यात गुंडगिरी सुरु केली.

यांचे राजकारण कधीच कोणाला कळले नाही..पण काही निदान सतर्क तरी झाले..सतर्क होण्याचीही तसदी न घेतलेले दोनच लोक आहेत १.स्व.राजीव गांधी २.बाळासाहेब ठाकरे

यांच्या बाबत लिहावे तितके थोडे आहे ..तूर्तास येथे थांबत आहोत..परंतू पुढे जी व्यक्तिमत्वे येणार आहेत..ती यांचेच अवतार आहेत .

२.अजित पवार

राजकारणाची स्टाईल : सडेतोड,उद्धट,उर्मट,सगळ्यांना एकाच वेळी अंगावर घ्यायला तयार. थोडक्यात दादागिरी.

संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ अशा जात्यंध संघटना हाताशी धरून दबावगट निर्माण करणे,दडपशाही चा अवलंब करणे.

हातोटी,(अव) गुण : घेतलेला निर्णय बेदरकार पणे राबवणे,इतरांच्या मताची किंमत न करणे. आय.ए.एस, आय.पी.एस. अधिकाऱ्यांना धाकात ठेवणे.(घटना बाह्य कामे करताना ‘ब्र’ देखील न काढू देणे)

अजित पवार यांनी जनतेचा पैसा अक्षरशः पाण्यात घालवला आहे.१९९९ पासून जलसंपदा खाते अजित पवार कडे आहे .या खात्याचे ‘पाटबंधारे’ हे रुक्ष नाव बदलून ‘जलसंपदा’ असे करण्याचे यांचे एकमेव सकारात्मक कार्य. सिंचनावर ७०,००० ते १,००,००० कोटी इतके खर्च होऊन देखील सिंचन क्षेत्र १ % ने सुद्धा वाढलेले नाही असे जेव्हा लक्षात आले (स्वयंसेवी संस्था इ. च्या ) तेव्हा पासून अजित पवार वादाच्या भोवऱ्यात आहेत.या काळातील प्रकल्प पूर्ण तर झालेले नाहीतच,पण झालेले काम सदोष,निकृष्ट आहे. निम्न तापी,गोसीखुर्द,तारळी,निळवंडे इ. सर्वच प्रकल्प अजित पवार,त्याचे ठेकेदार आणि सरकारी अधिकारी यांची भ्रष्ट युती यांचे बळी पडलेले आहेत. भ्रष्टाचाराची जी सामुहिक नीती यांनी वापरली आहे ती खालील प्रमाणे

१. धरणाची उंची निर्धारित करणे (समजा ७४ मीटर),त्याचे लाभ क्षेत्र,सिंचनाखाली येणारी जमीन निश्चित करणे(समजा २००० हेक्टर),निविदा काढणे,कार्यादेश काढणे.म्हणजे लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे.अचानक एक दिवशी आदेश काढून धरणाची उंची कमी करणे (समजा ४० मीटर ),सिंचनाखाली येणारी जमीन पण त्यामुळे कमी करणे (समजा ४०० हेक्टर ).त्या भागातील आपले कार्यकर्ते,प्रशासन यांना हाताशी धरून स्थानिक शेतकऱ्यांना ‘तुमची जमीन कोरडवाहू राहणार ..तिचा उपयोग नाही ..ती विकून टाका ‘ असा बुद्धिभेद करणे.आपल्याच चेल्यांच्या हस्ते अशा जमिनी कवडी मोलाने विकत घेणे.

हे सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा धरणाची उंची वाढवणे .मधील काळात प्रकल्प किंमत वाढलेली दाखवणे आणि ती १-२ पट नाही तर १० पट,२० पट ३३ पट.आणि या वाढीव प्रकल्पाला त्वरीत मंजुरी देणे. अजित पवार ची कार्यक्षमता एव्हडी की त्याने एका महिन्यात ३०-३५ प्रकल्पांना मान्यता दिली आहे.(आता ते असे सांगत आहेत की छाननी करण्याचे काम माझे नाही ..अधिकाऱ्यांचे आहे )

२.भ्रष्टाचार पूर्वीपासून होता.उदा.२० रुपयाचे सिमेंट चे पोते २५ रुपयाला दाखवले जात होते आणि २० रुपये वाले पोतेच वापरले जात होते...पण आता २० रुपयाचे पोते ४० रुपयाला दाखवले जाते आणि प्रत्यक्षात मात्र ०५ रुपयांचे पोते वापरले जाते .

विजय पांढरे यांचे जे पत्र प्रसिद्ध झालेले आहे त्यात त्यांनी असे स्पष्ट नमूद केले आहे की धरणाच्या बांधकामात मानकापासून ४-५ % तफावत आढळली तरी ते मान्य करता येत नाही ..तारळी सारख्या कोयनेच्या लेव्हल च्या प्रकल्पात ४२ % तफावत आढळली आहे.सोप्या शब्दात जिथे २० रुपयाच्या सिमेंटची १०० पोटी वापरणे अपेक्षित होते तिथे ५ रुपयांच्या सिमेंटची फक्त ५८ पोटी वापरली आहेत(४० रुपये भावाने खरेदी करून)...

३.कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देण्याची कुठेही तरतूद नसताना त्यांना आगाऊ रकमा दिल्या गेल्या आहेत .आणि त्या किमान १५० कोटी रुपये पर कंत्राटदार अशा आहेत.या शासनाने ही मेहेरनजर धरणग्रस्त,प्रकल्प विस्थापित लोकांच्या बाबतीत दाखवली नाही .’आधी पुनर्वसन मग धरण’ असे म्हणत यांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या आणि या ठेकेदारांनी आणि अजित पवार ने एकाच वेळी ७ पिढ्यांची बेगमी केली.

बर या निविदा पारदर्शक पद्धतीने काढल्या आहेत का ? तर नाही.अजित पवारच्या मंजुरीने आतापर्यंतच्या ज्या सुमारे ७०,००० कोटीच्या निविदा मंजूर झाल्या आहेत त्यातील ९०% निविदा अविनाश भोसले आणि एम.एन.ठक्कर यांना मिळालेल्या आहेत .बाकीच्या थातूर मातूर निविदा म्हणजे कालव्यावर काँक्रीट टाकणे वगेरे इतर १०% लोकांना देण्यात आलेल्या आहेत.

अविनाश भोसले कोण आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.कृष्णा खोऱ्यात याने जी अविनाशी कामे करून ठेवली आहेत ती थक्क करणारी आहेत ...जे निर्माणच झालेले नाही ते नष्ट करता येत नाही ..या मुळेच यांचे काम अविनाशी आहे .कृष्णा लवादाने ५४० टी.एम.सी. पाणी २००४ पर्यंत अडवण्याचे महाराष्ट् सरकारला निर्देश दिलेले होते. २००४ नंतर हे न अडलेले पाणी इतर राज्यांना देण्यात येईल.महाराष्ट्र सरकारने (प्रथम युती आणि नंतर आघाडी) निविदा फटाफट काढल्या ..पैसे खर्च झाले पण पाणी मात्र अडले नाही.कर्नाटक ने अलमट्टी धरण जुलै २००५ मध्ये पूर्ण सुद्धा केले.आता त्याचे backwater सांगलीत येऊन जनजीवन ठप्प होते.

कृष्णा खोऱ्यातील या गलथान पणाचा परिणाम असा झाला की त्याने पैसे खाण्याची मार्गदर्शक तत्वेच पाटबंधारे विभाग,अधिकारी,आणि ठेकेदार यांना घालून दिली.अविनाश भोसले पब्लिक लिमिटेड उद्योगसमूह काढू शकला.

आज अंजेलिना जोली आणि ब्राड पीट भारतात आले तर कोणत्याही पंचतारांकित होटेल मध्ये राहत नाहीत तर अविनाश भोसले च्या पुणे येथिल बालेवाडी स्टेडीयम च्या मागे असलेल्या बंगल्यात (राजवाड्यात) राहतात.

अशा प्रकारे अव्यवहार्य प्रकल्प काढणे,अंदाजपत्रक फुगवणे,ठेकेदारांना(च) उपकारक निर्णय घेणे,सहाय्यक कार्यकारी अभियंता,कार्यकारी अभियंता,उपभियांता,अधीक्षक अभियंता,मुख्य अभियंता,सह सचिव,उपसचिव,प्रधान सचिव,मंत्री अशा संपूर्ण भ्रष्ट,अनैतिक यंत्रणेमुळे --

शेतकरी होरपळले,लोक तहानलेले राहिले , दुष्काळ पडत राहिले !!! जनतेचे पैसे पाण्यात गेले.

आता अजित पवार स्पष्टीकरण असे देतो “ मागच्या महिन्यात ग्यास ४०० रुपये होता आता तो ८०० रुपये झाला की नाही ? वाढली की नाही किंमत .धरण फुटण्याचा अहवाल १० वर्षापूर्वी दिला होता...एकतरी धरण फुटलय का ?” हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पटेल .जितेंद्र आव्हाड ला पटेल. पण आपण पटवून घेता कामा नये . ग्यास ची किंमत दुप्पट झाली..३३ पट नाही ! धरण फुटले तरी यांना काय फरक पडतो ..धरणाच्या बाजूच्या टेकड्यांवर यांचे बंगले आहेत ..यांना तेथे बसून पूर कसा असतो ते पाहता येईल..यांच्या पोरांची ४ घटका करमणूक होईल..

याच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचे मोठे काम महाराष्ट्रा पुढे आहे .

विजय पांढरे यांनी मुख्यमंत्री,राज्यपाल,मुख्यसचिव यांना पत्र लिहिले पण अजित पवार ला लिहिले नाही यावरून हा या पाण्यात किती बुडला आहे याचा अंदाज बांधता येतो.

याच्या अर्थ मंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रात अनर्थ घडून आला.

मित्रांनो... श्वेत पत्रिका काढणे सोपे नाही.कारण काँग्रेस स्वच्छ नाही...

श्वेत पत्रिका काढा आणि श्वेत पत्रिका काढाच या दोन वाक्यात खूप फरक आहे.एक आवाहन आहे आणि दुसरे आव्हान ! राष्ट्रवादी चा सध्याचा सूर श्वेत पत्रिका काढाच(मग तुम्हाला बघतो ) असा आहे .

३.सुप्रिया सुळे

राजकारणाची स्टाईल : वडील सांगतील ते ऐकणे.

हातोटी,अव(गुण) : शरद पवार ची मुलगी.

यांचा राजकारणात प्रवेश वडिलांच्या नीतीचा परिपक म्हणून झाला.अजित पवार ला शह देणे हा त्यातील मुख्य उद्देश. “शरद पवारांचा वारस जनता ठरवेल” असे वडिलांच्या सांगण्यावरून जाहीर विधान करून अजित पवार चा मार्ग सुकर नाही हे यांनी सूचित केलेले आहे.

यांनी अजून आपले नेतृत्व आणि कर्तुत्व सिद्ध केलेले नाही.

काँग्रेस सोडून कुठलेही समीकरण जुळवायचे असेल तर शिवसेनेला पर्याय नाही हे वडिलांचे सूत्र त्यांनी मनात कोरले आहे.अजित पवारने आधीच बाळासाहेबांना अंगावर घेतले आहे...

शरद पवारच्या श्रीमुखात भडकावली तेव्हा सर्व राजकारण्यांनी त्याचा निषेध केला .पण सुप्रिया आवर्जून भेटली ते फक्त बाळासाहेबांना..! मिडिया ने मग रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे गळ्यात गळे घालतानाचे चित्र दाखवले..हे सगळे अजित पवारने बाळासाहेबांना अंगावर घेतल्या नंतर,उद्धव ठाकरे नी अजित पवार फडतूस माणूस आहे असे जाहीर विधान केल्यानंतरच्या ८ दिवसातले आहे .

राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची स्थापना याच शक्ती प्रदर्शन करण्याच्या हेतूने झाली आहे.

“जागर जाणीवांचा ,तुझ्या माझ्या लेकींचा “ असे म्हणत दिवे घाटातून पद यात्रा काढणाऱ्या यांच्या कडे खालील प्रश्नांची उत्तरे नाहीत

१.राष्ट्रवादीने किती महिलांना मंत्रीपदे दिली आहेत ?

२.राष्ट्रवादीचे गृह खाते आणि पोलीस सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे ला २६ दिवस का पकडू शकत नाहीत ? आरोपपत्र ठेवताना स्त्री भृण हत्येचा आरोप दाखल न होता सदोष मनुष्य वधाचा आरोप कसा दाखल होतो..?

३.बारामतीच्या शाळेत (जेथे पवारांच्या आदेशा शिवाय पान देखील हलत नाही ) ९ वी च्या मुलीला विवस्त्र होण्याची शिक्षा कशी दिली जाते ? संबंधित शिक्षिका निलंबित होण्यास ३ दिवस का लागतात ?

४.आपल्या चुलत भावाच्या होटेल मध्ये ८वि ९ वी च्या मुला मुलींची मद्य धुंद पार्टी कशी होते

इत्यादी इत्यादी !

लवासा हे यांच्या पतीराजांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे .पुणे वारीयर्स ही यांचीच संकल्पना.

सुज्ञास सांगणे न लगे !

पुढील व्यक्तिमत्वे अजित पवार नी एका रात्रीत ज्यांच्या पायाखालची जमीन काढून घेतली असे आणि शरद पवारच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यास जे सुप्रिया सुळे ची सुभेदारी पत्करतील असे आहेत .

४. आर.आर.पाटील

राजकारणाची स्टाईल(पूर्वीची) – सचोटी,कार्यक्षमता

राजकारणाची स्टाईल(आता) – साहेब सांगतील ते ऐकणे,दादांच्या समोर दबणे

तंटा मुक्ती गाव योजना आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवून यांनी आपली चुणूक दाखवली.तेव्हा हे ग्राम विकास मंत्री होते.

अजित पवारचे पंख कापण्याचा पहिला प्रयत्न म्हणून यांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री केले गेले.राजकारणात पदोन्नती झाली पण त्यांच्या कारकीर्दीस उतरती कळ लागली.

यांनी डांस बार बंदीचा निर्णय घेतला.तो पुरोगामी म्हणवला जातो पण त्यामागचे खरे कारण राष्ट्रवादीने या बार वाल्यांकडे महिना ६ कोटी मागितले...बारवाले तडजोड करून ३ कोटी देण्यास तयार होते पण राष्ट्रवादीने ऐकले नाही.डान्सबार बंद झाले पण सरकारकडे बारबालांच्या पुनर्वसनाची कोणतीही योजना नव्हती ..परिणामी या बारबाला नाईलाजाने वेश्याव्यवसायाकडे वळल्या.

यांच्या काळात घाटकोपर बॉम्बस्फोट,लोकलमध्ये बॉम्बस्फोट,जर्मन बेकरी स्फोट,२६/११ हल्ला ,पुणे स्फोट आणि आझाद मैदान घटना घडली.गृह खाते कमालीचे अकार्यक्षम आणि मवाळ बनले.सिमी आणि इंडियन मुजाहिदीन चे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले.यांनी सीकेट सर्विस फंडात कपात करून पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे मोडले. यांच्या हाताखालचे गृह राज्य मंत्री नसीम खान नी कित्येकदा पोलिसांना फोन केऊन सिमीच्या कार्यकर्त्यांना सोडण्यास भाग पाडले.

भिवंडीत २ पोलिसांची ठेचून हत्या झाली ..अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदला गेला..पुढे काहीच झाले नाही.

अफझलखानाच्या देखाव्यावरून मिरजेत दंगल झाली ..ती शमवता आली नाही.२६/११ मध्ये गृहखात्याचे वाभाडे निघाले आणि त्यातच त्यांनी ते जग प्रसिध्द हिंदी विधान केले.

पवनेचे पाणी मागण्यासाठी गेलेल्या निशस्त्र शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार करणारे हे आझाद मैदानावरील सशस्त्र जमावास महिलांची अब्रू जात असताना,मुंबई जळत असताना गप्प बसून राहिले.

५.छगन भुजबळ

राजकारणाची स्टाईल : ओ.बी.सी. जातीचे प्रतिनिधित्व करून जातीय समीकरणावर आधारीत दबावाचे राजकारण करणे

अजित पवारचे पंख कापण्याचा आणखी एक प्रयत्न म्हणून यांना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री केले गेले.

इतिहास : बाळासाहेबांचा उजवा हात म्हणून हा २५ वर्ष कार्यरत होता. विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशींना देण्यावरून याने १९९१ मध्ये सेना सोडली.त्याकाळी सेना सोडणे हे मोठे धाडसाचे होते.सेनेच्या सूड भावनेसमोर हा पुरून उरला त्यानंतर आणि विशेषतः मंडल आयोगाच्या नंतर जातीमुळे हा प्रस्थापित झाला.

मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात तेलगी ने नार्को टेस्ट मध्ये याचे आणि शरद पवारचे नाव घेतले. ६००० कोटी रुपयांहून जास्त किमतीचा हा घोटाळा आहे.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासगीत बोलतात की एव्हडा मोठा घोटाळा झाला आणि साहेबांना माहित नाही असं होणं शक्यच नाही.

याने मोकळे भूखंड बिल्डर ला देताना एक नवीन पद्धत अवलंबली.त्यानुसार बिल्डर कडून भूखंडाच्या बदल्यात पैसे न घेता मोबदला म्हणून शासकीय बांधकाम करून घेण्याची पद्धत अवलंबली.त्याचे ऑंडीत करण्याची वगेरे कोणतीही यंत्रणा बनवली नाही.यांमध्ये किती घोटाळा झाला असेल याची कल्पना न केलेली बरी .

मेटा – मुंबई एजुकेशन ट्रस्ट मध्ये तर याने चक्क खोट्या पावत्या बनवून गैरव्यवहार केलेला आहे .

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीचे कंत्राट आपल्याच ओरिजिन इन्फ्रा या कंपनीस देऊन प्रकल्प किंमत ५० कोटीवरून १५० कोटी केली. सदनाच्या फर्निचरचे काम आपल्या सुनांच्या इदिम इंटिरियरला कोणत्याही निविदा न काढता दिले .त्याची चौकशी चालू आहे .(राष्ट्रवादीच्या गृह खात्याने ३ महिने ही फाईल दाबून धरली होती)

याच्या काळातील सर्वात मोठा भ्रष्टाचार हा टोल चा आहे . या बाबत सर्व निर्णय हे केवळ कंत्राटदारांच्या(च) हिताचे घेतले गेलेले आहेत. रस्त्याच्या कामाला २५० कोटी लागले असतील तर त्याचे २५०० कोटी वसूल करण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.आज कुठल्याही मोठया शहरात प्रवेश करायचा तर टोल द्यावा लागतो.मुंबईत तर काही ठिकाणी १०-१५ किमी च्या अंतरात टोल नाके आहेत.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १६५ रूपये टोल आहे म्हणजेच मुंबईपासून पुण्यापर्यंत प्रति किलोमीटर साधारण १ रुपया आपण टोल चा देतो.तीच गत कोल्हापूर,नाशिक ची आहे.

मी स्वतः खारीगाव(मुंब्रा ) टोल नाक्यावर सर्वेक्षण केलेले आहे त्यानुसार मध्यम आकाराच्या टोल नाक्यावर तासाला किमान १,००,००० रुपये जमतात असे निदर्शनास आलेले आहे.रस्त्याचा खर्च किती झाला?,किती टोल वसुलीला परवानगी दिली?,किती टोल वसूल झाला ? अशी कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने बंधनकारक असताना जाहीर केलेली नाही..कोणी विचारले तर हे लोक सरळ सांगतात आर.टी.आय टाका म्हणून.

यांच्या कारकीर्दीत नाशिक शहराची कायदा-सुव्यवस्था पूर्ण पणे ढासळली आहे .

६.जयंत पाटील

हे दीर्घ काळ अर्थ मंत्री होते. हे अभ्यासू आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात.पण मागे संघटना नाही.कोणताही प्रकल्प ५०० कोटीच्या वर जात असेल तर त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते.अजित पवारच्या हडेलहप्पी स्वभावामुळे जयंत पाटलांना असहाय्य पणे प्रत्येक प्रकल्पाला मंजुरी देण्याशिवाय पर्याय उरला नाही..तरीही एका रात्रीत अजित पवारने यांचे अर्थ खाते काढून स्वतः कडे घेतले आणि ग्राम विकास खाते देऊन अक्षरशः डीमोशन केले.

----*------

बाकी सुनील तटकरे,गुलाब देवकर वगेरे अजित पवारचे चमचे आहेत.जितेंद्र आव्हाड,विनायक मेटे यांना आक्रस्ताळे पणा करण्यासाठी आणि दाबून खोटे बोलण्यासाठी शिलेदारी दिलीच आहे .

कोणीही,कोणताही पक्ष सरळ नाही.पण राष्ट्रवादीचे जरा अती झाले आहे..यांची उन्मत्त वृत्ती वाढली आहे.यांच्या विरुद्ध कोणी काही बोलले तर हे त्याला वेडा ठरवणार.यांचे एकेक खुलासे ऐकून हे आपल्याया मुर्ख आणि दुधखुळे समजतात असे वाटते.यांच्या विरुद्ध कोणी काही बोलायचे नाही(राज्य सहकारी ब्यांकेवर प्रशासक नेमल्यानंतर आणि सिंचन श्वेत पत्रिका काढण्याची घोषणा केल्या नंतर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना धमकावायला सुरवात केली तिथे सामान्य माणसाची पत्रास काय ).हे आपल्याला खिजगणतीत देखील धरत नाहीत.आपल्या घामाच्या पैशावर हे मजा मारतात.सर्व बाजूनी पैसे खाणे हा यांचा एकमेव कार्यक्रम आहे .

हे आधुनिक ‘झार’ आहेत,सरंजामदार आहेत.



पण हे इतिहास विसरले आहेत.आज पर्यंत च्या सर्व क्रांत्या सामान्य माणूस,शेतकरी यांनी घडवून आणल्या आहेत.महाराष्ट्र अशाच क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे !

सोमवार ३० एप्रिल २०१२

कुठूनही आणि कसेही संघाशी संबंध जोडला कि केतकरांना सुखाने झोप लागत असावी या निष्कर्षाप्रत येण्यास  आजचे संपादकिय प्रवृत्त करतेय्...केतकरांनी संघाचा इतका धसका का घेतलाय कोण जाणे?
वर दिलेल्या प्रतिसादांपैकी वैद्य यांच्या प्रतिसादाशी पुर्णतः सहमत्... इतका हतबल पंतप्रधान देशाला लाभलाय हे देशाच दुर्दैवच म्हणायला हव......संघाला दोष देता देता केतकर आपण भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे देखिल अविवेकी समर्थन करताय हे बघुन खरच किव येतेय.... नेहरू गांधीं यांच्यामुळेच निव्वळ भारताला स्वातंत्र्य मिळाले हा अपप्रचार ६० दशके करुन अनेक स्वातंत्र्ययोध्यांची अवहेलना ,व कुचेष्टा केली गेली ....या देशावर राज्य करण्याचा अधिकार हा फक्त गांधी घराण्याला आणि पर्यायाने काँग्रेस पक्षालाच आहे हि मानसिकता बहुतांश अशिक्षितांमधे व सुशिक्षितांमधे रुजवण्यात भारतिय पत्रकारीतेने देखिल मोठी भुमिका बजावत कायम देशाची दिशाभुल केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासुन सर्वाधिक काळ या देशावर काँग्रेसपक्षाचे शासन आहे असे असताना निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येचे खापर संघावर व भाजपावर फोडुन स्वतःची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलुन आपली कातडि बचावण्याची निर्लज्ज भुमिका आजतागायत काँग्रेसने घेतली आणि आज स्वत्:ला चारित्र्यसंपन्न म्हणवून घेणार्‍या मनमोहन्सिंगानी देखिल प्रसिद्धी माध्यमांपुढे तिच टिमकी परत परत वाजवली .मागिल सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने पुर्ण बहुमत नाही पण काही प्रमाणात अधिक कौल काँग्रेसच्या बाजुने दिल्यावर त्या मिळालेल्या यशाच्या उन्मादात  सत्तेवर आल्यापासून काँग्रेसपक्ष घोटाळे करत स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यात गर्क आहे....पण सर्वसामान्यांचे काय ? सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे सामान्य माणसाकडे मुबलक पैसा उपलब्ध झालाय ज्यामुळे चढ्या भावाने  खरेदी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.....असली थिल्लर स्पष्टिकरणे देण्यात आमच्या महान देशाचे पंतप्रधान धन्यता मानत आहेत्....आधी  राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा आदर्श,२जी ,विदेशातील भारतियांचा काळा पैसा आता एस बँड असे करत असताना आंम्ही राज्यकर्ते भारतिय  लोकशाहीतील सार्वभौम  जनतेला ठणकावून सांगतोय जे पदरी पडतय त्यातच धन्यता माना.आमच्या कॉंग्रेसपक्षाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे १५० वर्षाचे जोखड भारतियांच्या मानेवरुन दुर करण्याचे तथाकथित पुण्यकर्म १९४७ साली केलय त्याची पुरेपुर वसुली जनतेला भरडुन करणे हा आमचा हक्कच आहे...हा देश फक्त गांधी नेहरू यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळवू शकलाय तेंव्हा आता आमच्या पक्षाच्या सर्वेसर्वा सोनियादेवी यांच्या सर्वोच्च आदेशानुसार "आंम्ही  हिंदुस्थान विकायला काढलाय"
आणि केतकर त्याचे समर्थन करत आहेत.....

हाय रे देवा हेच का फळ मम तपाला?

मागच्या वर्षी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला व मुंबई लोकल प्रवासाला ज्याप्रकारे वृत्तमाध्यमांनी अवास्तव प्रसिद्धी दिली होती...अर्थात त्या दौर्‍याला विवादाची आणि सेना विरोधाची पार्श्वभुमी होती....सेनेच्या युवराजांना काळे झेंडे दाखवून निषेध नोदंवण्याच्या खेळीला युवराजांनी मार्ग बदलून माध्यमांच्या भाषेत गनिमी काव्याने सेनेला शह देत मुंबईतील सर्वसामान्यांची   जिवनरेखा असलेल्या रेल्वेतून चक्क प्रवास केला आता युवराजांना आणि त्यांच्या लवाजम्याला तिकिट काढून प्रवास करणे तत्सम नियम बंधनकारक नव्हते  आणि नाही ....
तर सांगायचा मुद्दा असा कि.......मागिल वर्षी सारखी  प्रसिद्धी यंदाच्या युवराजांच्या दौर्‍याला देण्याचे सौजन्य माध्यमांनी दाखवले नाही  आणि फार महत्वही  दिले  नाही...पण काँग्रेसचे युवराज राहुल यांनी आपल्या आयुष्यातील २ तास महाराष्ट्राला दिले आणि त्याहीपेक्षा  तब्बल अडिच तास ते सातारा जिल्ह्यातील दुष्काळ्ग्रस्त प्रदेशांचा दौरा टळट्ळीत दुपारी करुनही आणि इतका घाम गाळूनही प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर टिकेची झोडच उठवली ..एक कौतुकाचा शब्द नाही उच्चारला युवराजांबद्दल..अगदी स्टार माझा .वागळेंचे लोकमत्,झी २४ तास .आणि त्याहीपेक्षा हिंदी वृत्तमाध्यमांनी देखिल युवराजांच्या या दुष्काळी पर्यटनावर टिकाच केली.....हा अक्षम्य गुन्हा "गांधीना" आंदण दिलेल्या आणि त्यांची खाजगी मालमत्ता असलेल्या देशात प्रसारमाध्यमे  करुच कसे  शकतात?..हि बोच केतकरांना डाचत राहिली असावी  .....गांधी घराण्याला प्रसारमाध्यमांनी फाट्यावर मारले ही बाब  गांधी घराण्याचे हरकारे असलेल्या केतकरांच्या कुमारांना अजिबात रुचलेली  नाही....त्यांना प्रसारमाध्यमांनी केलेला राहुलचा हा अपमान मान्य झाला नाही .... त्याचाच निषेध केतकर त्यांच्या दिव्यमराठीच्या या http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-agralekh-3186318.html अग्रलेखा मधून नोंदवताना दिसतात ..
केतकरांचा संघ  व शिवसेना द्वेष सर्वश्रुत आहेच्...आता या लेखात देखिल 'वडाची साल पिंपळाला "या न्यायाने  उद्धव आदित्य यांच्यावर तोंडसुख घेतलेले बघून खरच केतकरांची  सध्या किती दयनिय अवस्था करवून घेतली आहे हे लक्षात आले...तसे देखिल केतकरांच्या लेखाची इतीपुर्तता संघ आणि सेनेवर टिकेची झोड उठवल्याशिवाय होतच नाही....सवय दुसर काय?
.पण
इतकी वर्ष इमानेइतबारे काँग्रेसचा नेटाने  अप्रत्यक्ष प्रचार व प्रसार करुनही काँग्रेसने व कुमारांच्या प्रिय गांधी घराण्याच्या स्नुषा सोनिया यांनी केतकरांची साधी दखल घेण्याचे सौजन्य देखिल दाखवू नये.?....काँग्रेसचे बुडत असलेले जहाज वाचवण्याची शर्थ करत आजतागायत केतकर आपल्या लेखणीतून काँग्रेसच्या वतीने लेख प्रसवत आले .एकहाती किल्ला लढवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आले अगदी त्यासाठी लोकांचे शिव्याशाप घेत आले..प्रसंगी लोकांनी केतकरांना बोटे मोडून त्यांचा तळतळाट होवो असे देखिल शाप दिले पण इतका त्रास सहन करुन देखिल वेळ आल्यावर राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने खासदारकी तर दिली नाहीच आणि त्यावर कळस म्हणजे नामनियुक्त केले कुणाला तर सचिनला.....हे कळल्यावर केतकरांची '  हाय रे देवा हेच का फळ मम तपाला?'हि खाजगीतली पहिली प्रतिक्रिया असावी बहुदा.....?
काँग्रेसने दखल न घेतल्याचा  केतकरांना होत असलेला मानसिक त्रास समजून घ्यायला काँग्रेसवालेच हवेत तुमच्या आमच्यासारख्या संघ व सेना समर्थकांचे ते काम नव्हे?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

शुक्रवार २७ एप्रिल २०१२

विक्रमादित्य सचिन

विक्रमादित्य सचिनला  राज्यसभेचा खासदार म्हणून नामनियुक्त करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आणि त्या निर्णयावर रबर स्टँप राष्ट्रपतींनी उठवलेला सहमतीचा शिक्का ह्या बातम्या काल दुपारपासून माध्यमांवर धुमाकुळ माजवत होत्या...सचिनने सकाळी काँग्रेसच्या तथाकथित त्यागमुर्ती सोनिया हिची भेट घेतली व त्यानंतर एकदम बोफोर्स घोटाळ्याच्या महत्वाच्या विषयाला व बातम्यांना बगल देत माध्यमांनी सरळ सरळ सचिनचा राजकारण प्रवेश या मथळ्याखाली बातम्या चालवण्यास सुरुवात केली...मती गुंग झाली होती हे सगळ बघून सचिनचा राग तर येत होताच  पण  त्याच बरोबरीने त्याची किव देखिल येत होती....पण त्याहीपेक्षा भारतीय जनता म्हणून आपण किती मुर्ख आहोत याचेच जास्त आश्चर्य आणि बरोबरीने वैषम्य देखिल वाटत होते.....
काँग्रेसबद्दलच्या असलेल्या आत्यंतिक तिरस्काराची जागा सचिनबद्दलच्या उद्वेगाने घेतली होती..वैतागून दुरचित्रवाणीवर चाललेली ती माध्यमांची कलकल बंद केली आणि क्षणभरात निरव शांतता घरात पसरली....त्या शांत वातावरणाने माझ विचारचक्र पुन्हा कार्यरत झाल... पुर्वीचा काळ आठवला जेंव्हा देशात दुरचित्रवाणीच प्रस्थ इतक अवास्तव वाढ्ल नव्हत...शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वृत्तपत्रवाचन हे बंधनकाऱक होत....घरी सकाळच वृत्तपत्र वाचण्यासाठी माझी आणि तिर्थरुपांची चढाओढ आणि वादविवाद हे रोजचच चित्र होत ...राजकारण हा आवडीचा विषय ..वडीलांशी  रोजच्या घडामोडींवर चर्चा हा अत्यंत प्रिय कार्यक्रम...त्या होणार्‍या चर्चेतून स्वत:ची ठाम मते बनत गेली..कधी कधी तिर्थरुपांनी एखादा विषय निट मांडून सांगितला की त्या विषयावर खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली....आणि मग त्या वैचारिक मंथनातून आपल्या ठाम आणि टोकाच्या असलेल्या मतांमधे परिवर्तन करण्याची सवय देखिल जडून गेली.....पण आताचे चित्र पुर्णार्थाने बदललय ...आंतरजालावर  या सगळ्या राज्यसभेच्या खासदारकीची पार्श्वभुमी अभ्यासल्यावर मी एका निष्कर्षाप्रत आले
..माध्यमांची आपापसातली जिवघेणी  स्पर्धा इतकी विकोपाला गेली आहे की स्पर्धेत टिकून राहण्याचा अट्टाहास करताना आपण एखाद्या व्यक्तीचे विनाकारण चारित्र्यहनन करण्यास हातभार लावतोय याचे सारासार भान देखिल माध्यमे बाळगत नाहीत्...आता सचिनचेच उदाहरण घ्या...केंद्रातील काँग्रेसप्रणित युपिए सरकारने सचिनला राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला....राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली ...मंजुरी न देतील तर काय? .....झाल .खरेतर अत्यंत सोपा विषय..पण माध्यमांनी या बातमीला वेगळ आणि निरर्थक वळण देत सचिनने जणू काही काँग्रेसपक्षात प्रवेश केल्याचे चित्र जनमानसापुढे उभे केले......देशात सध्या सुरु असलेल्या काँग्रेसच्या केंद्रातील युपिए सरकराचा अनागोंदी कारभार आणि लाखो करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेसपक्षाच्या वळचणीला जात नाकर्त्या आणि भ्रष्ट काँग्रेसशीच सचिनने  हातमिळवणी  केली असल्याचा संदेश देशभारत पोहोचला आणि सचिनवर अत्यंत खालच्या शब्दात व शेलक्या विशेषणांनी सोशल मिडियामधे सचिनची बदनामी सुरु झाली....सचिनने काँग्रेसच्या सरकारचा हा प्रस्ताव स्विकारला म्हणजेच नकळतपणे सचिन भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेल्या काँग्रेसच्या बरोबर असल्याचा आभास निर्माण केला गेला...आणि याचाच परिणाम म्हणून मागे फेरारीवर करसवलत मिळावी म्हणुन सचिनने केलेला अर्ज आणि मुंबईत नविन घर बांधताना अधिक चौरसफुट जागेची केलेली मागणी ,तसेच तो केवळ विश्वविक्रमासाठी व पैशासाठीच खेळतो....अश्या प्रकारचे विषय उकरुन काढून सचिनची निंदानालस्ती केली जाऊ लागलीय...ट्विटरवर तर सचिनच्या चाहत्यांच्या आणि त्याला फॉलो करणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली..२तासामधे जवळपास १,००,००० ने हि संख्या घटत होती...
या सगळ्या प्रकरणात सचिनचा निव्वळ आणि केवळ सन्मान करण्याची काँग्रेसची भावना आहे असे मानणे मुर्खपणाचे ठरेल...पुढिल वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन खेळली गेलेली हि एक चाल आहे ..तसे देखिल महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान हा कुणी कधीही आणि कसाही डिवचू शकतो व समजा त्या महाराष्ट्रीय अभिमानाचा  नव्हे तर दुराभिमानाचा  फायदाच करुन घ्यायचा ठरवले तर मग मराठी व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी उभे करुन मराठी माणसाच्या अभिमानाला फुंकर घालून मग सेनेसारख्या पक्षांना मुर्ख देखिल बनवता येते...राष्ट्रपती प्रतिभा पाटील या किती प्रतिभावान आहेत हे आपण बघतोच आहोत...प्रतिभा पाटील निव्वळ मराठी आहेत म्हणुन त्यांचा अभिमान बाळगावा अशी त्यांची कारकिर्द आहे का? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मराठीचा सार्थ अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीने स्वत:ला प्रामाणिकपणे विचारावा.. उलट प्रतिभा पाटील या मराठी आहेत याची लाज वाटेल अशी परिस्थिती आहे...सचिनला जे राज्यसभेच खासदारपद मिळालय ते सरकारने दिलेल आहे काँग्रेसपक्षाकडून सचिन राज्यसभेवर पाठवण्यात आलेल नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.....उत्तरप्रदेश ,पंजाब्,गोवा,,बिहार या सगळ्या राज्यांतील काँग्रेसचे झालेल पानिपत बघुन काँग्रेसचे टिनपाट युवराज राहुल गांधी यांच्यासाठी महाराष्ट्रात अनुकुल वातावरण तयार करण्यासाठी सचिन सारख्याचा वापर केला गेला हे निर्विवाद सत्य आहे...गरज आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेने जाग राहण्याची आणि येत्या निवडणु़कीत काँग्रेस आघाडीला मतपेटीतून पार उताणे पाडण्याची ....
सचिन वर डाव लावून त्याच्या प्रसिद्धीचा स्वत:साठी सवंग वापर करुन घेण्याची खेळी कुणाची असावी ?काही अंदाज बांधता येतोय का?नसेल तर मला जितक समजतय त्यावरुन मी इतक जरुर  सांगू शकते  हि खेळी खेळण्यामागच डोक ज्या शकुनीमामाच आहे  त्याच नाव सर्वश्रुत आहे आणि तो शकुनीमामा दुसर तिसर कुणीही नसून शरद पवार हेच आहेत्...यात इतर भुमिका वठवणार्‍या व्यक्ती आहेत मुकेश अंबानी,आणि काँग्रेसचे चाटुकार राजिव शुक्ला......गांधी घराण्याचे भ्रष्टाचाराचे कारनामे हळू हळू बाहेर येत आहेत्..काँग्रेसने तर या देशात अक्षरश: लूट माजवली आहे ..आणि त्याचाच परिणाम म्हणुन निव्वळ जनतेची या महत्वाच्या विषयांवरुन लक्ष उडवण्याच्या हेतूने माध्यमांना हाताशी धरत सुरु असलेला हा सचिन संदर्भातला अपप्रचार आहे..
सध्या काँग्रेसचे खोल खोल गर्तेत रुतत चाललेले जहाज सचिनरुपी नांगराचा वापर करुन वाचवण्याचे हे खरेतर काँग्रेसचे निरर्थक प्रयत्न आहेत...श्रीकृष्णाने शिशुपालाचे देखिल ९९ अपराध पोटात घातले होते पण शंभराव्या अपराधानंतर श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राने शिशुपालाचा मस्तकाचा वेध घेतलाच होता....काँग्रेसने हे विसरु नये......काँग्रेसचा विनाश अटळ आहे ...
यापुर्वी सांस्कृतीक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी राज्यसभेच खासदारपद भुषवलय यात स्वरकोकीळा लताजी,शबाना आजमी.मैथिली शरण गुप्ता ,पृथ्वीराज कपुर,जी रामचंद्रन,वैजयंतीमाला यासारख्यांची वर्णी लागते.क्रिडाक्षेत्रातला असा सचिन हा पहिलाच सदस्य आहे......या पैकी किती जणांनी अधिकृतरित्या काँग्रेसपक्षात प्रवेश केलाय याचा विचार जरुर करावयास हवा....लतादीदींची तर जवळीक तेंव्हा देखिल हिंदुमहासभेशी आणि शिवसेनेशी होती आणि आजही आहे...सचिनला राज्यसभेची खासदारकी हि राष्ट्रपतींच्या कोट्यातून मिळाली आहे काँग्रेसकडुन नव्हे हे कृपया लक्षात घ्या....काँग्रेसच्या भुलथापांना आणि माध्यमांच्या गोबेल्स प्रचाराला जनतेने भिक घालता कामा नये...कारण यात नुकसान जनता म्हणुन आपलेच आहे.
या प्रकरणावरुन एक मात्र निश्चित निष्कलंक सितेला देखिल एका परिटाच्या संशयामुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि वनवास देखिल भोगावा लागला...सचिनचे देखिल तेच आहे..इतक्या लहान वयात सुरु केलेली आणि अथक प्रयत्न आणि परिश्रमाने यशाच्या शिखरावर नेलेली कारकिर्द केवळ या नीच काँग्रेस व माध्यमांमुळे धोक्यात आली आहे.....
सचिन आपली ही नवी भुमिका कशी पार पाडतो ?हे बघणे औत्सुक्याचे असेलच .आपले वेगळेपण जपत खर्‍या अर्थाने या भुमिकेला सचिन एक नविन आयाम प्राप्त करुन देईल याबद्दल विश्वास वाटतो.... वेगळेपण जपत सचिनने या भुमिकेला न्याय देत आपला ठसा प्रकर्षाने उमटवला तर खर्‍या अर्थाने निदान मला आपण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान वाटेल..
सचिन तुला या नव्या इनिंग साठी हार्दिक शुभेच्छा....
अतीअवांतर---प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या वेळेस मराठी म्हणुन समर्थन देणार्‍या शिवसेनेचा मराठीचा अभिमान  सचिनच्या राज्यसभेच्या खासदारकीला विरोध करताना कुठे शेण खायला गेलाय?
 जय हिंद!
जय महाराष्ट्र!

शुक्रवार १३ एप्रिल २०१२

बिहार 'दिना' समोर मनसे 'दीन'

काय झाल "बिहार दिन" उधळून लावण्याच्या बाता मारणारे अचानक शांत झाले...चक्क नितिश कुमार यांच्याशी संवाद साधून माघार घेतली..नितिश यांनी देखिल महाराष्ट्राच्या पावन भुमिला वंदन वगैरे करावयास येत असल्याचे जाहिर केले...कमाल आहे बुवा इतका अमुलाग्र बदल घडू शकतो ?आश्चर्य आहे . अशीच मनसे अध्यक्षांसारखी  तथाकथित समजूतदारपणाची भुमिका शिवसेने घेतली असती तर लगेच सेनेला झालय तरी काय?वाघाची शेळी झाली  का?नितिश पुढे उद्धव यांनी नांगी टाकली!या मथळ्यांखाली  महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख वृत्तपत्रातून दावणीला बांधलेल्या स्वत:ला बुद्धिवंत म्हणवणार्‍या पत्रकारांनी  स्वत:चा सेना द्वेषाचा कंडू शमवत संपादकिय प्रसवले असते आणि वृत्तवाहिन्यांनी याच विषयांवर कर्ण कर्कश  आव्हाड ,पल्हाळ लावणारे चांदोरकर,प्राज्ञपंडित केतकर ,उद्धट रामकदम किंवा शिरिष पारकार यांना गोळा करुन चर्चासत्र घडवली असती...
मनसे अध्यक्ष राज यांनी अश्याप्रकारे एकदम शांत होण्याचे कारण नक्की काय असावे?....२०१४ च्या सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जर भाजपाने जेडीयु अध्यक्ष व मनसे अध्यक्ष या दोघांना भविष्यात राष्ट्रिय लोकशाही आघाडीच्या  गोटातच यावे लागणार असल्याची जाणिव करुन दिली असेल आणि याचाच परिपाक म्हणून जर दोन्ही नेत्यांनी सांमजस्याची भुमिका घेतली असेल तर उत्तमच आहे.....शांत झाले ते एका अर्थी चांगलेच झाले कारण नाहीतरी आता त्याच त्याच चावून चावून चोथा झालेल्या विषयांवर विचार करण्यात जनतेला देखिल स्वारस्य उरलेले नाही.....
.इथे युपिएचा हिंदुस्थान लुटिचा एककलमी कार्यक्रम कसलेही विघ्न न येता बिनबोभाट  सुरु आहे...सगळ्या संवैधानिक संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या युपिए सरकारला कुणी पुढे येऊन जाब विचारणारे नाही...गांधी घराण्याची चाकरी करण्यात धन्यता मानणार्‍या देशातल्या सगळ्या बुद्धीवाद्यांनी देशाच्या पाळण्याची दोरी "सोनियादेवींच्या' हाती देत त्यांना देश लुटीचा खुला परवाना दिला आहेच्....
आमच्या मनसे आणि सेना अध्यक्षांना भ्रष्टाचारावर बोलण्यास वेळ नाही ....ज्या मराठीचा उदो उदो करत पहिल्यावहिल्या  मराठी राष्ट्रपतीचा मान मिळावा म्हणून अगदी सुमार प्रतिभेच्या प्रतिभा पाटील यांना सेनेने मतदान केले त्याच प्रतिभा पाटील यांनी जमिन घोटाळा करत स्वत:च्या निवृत्तीनंतर निवासाची सोय करण्यासाठी सैन्यदलाचीच जमिन घशात घालण्याचा पराक्रम केला.या आणि यासारख्या देशापुढे असलेल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याची तसदी दोन्ही सेनांचे अध्यक्ष घेत नाहीत ..आंम्ही फक्त राजकारण करणार मराठीचे, स्वाभिमानाचे ,अभिमानाचे बाकी देश गेला खड्डयात आंम्हास काय त्याचे?
आताशा खरच लाज वाटू लागली आहे महाराष्ट्रीय असल्याची आणि स्वत:ला मराठी म्हणवून घेण्याची...

जय हिंद!
जय महाराष्ट्र!